
स्वतःच्या पराभवाचं खापर आदिवासींवर? शैलेश अग्रवाल यांच्या ‘त्या’ विधानाने विदर्भात नवा वाद भडकला!
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि किसान मोर्चाचे समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाचे…












