
महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचा घणाघात चंद्रपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशात सर्वात भ्रष्ट्र आहे. या सरकारला जनाधार उरला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यानंतर दिल्लीत केंद्रात सत्ता बदलाची प्रक्रीया सुरु होईल, असा दावा कॅांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला…