TRENDINGNEWSTODAY

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची…

bomb at Nagpur bus stand

नागपूर बस स्थानकात आढळला संशयित बॉम्ब, शहरात खळबळ

नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळला नागपूर : नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिक बस आणि 6 इलेक्ट्रिक कार्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिक बस आणि 6 इलेक्ट्रिक कार्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईच्या ‘हिरव्या’ हृदयाला मिळणार नवी झलक, मुंबईत वन संवर्धनाची नवे पर्व मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळणार नवी झलक मुंबईच्या मध्यभागी वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहराच्या ‘हिरव्या’ हृदयाचे प्रतीक आहे. या उद्यानात होत असलेल्या विकास कामांमुळे उद्यानाला नवी…

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी…

सियावर रामचंद्र की जय'घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

सियावर रामचंद्र की जय’घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व…