
सियावर रामचंद्र की जय’घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग
पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व…