Nagpur

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार - दीक्षाभूमी स्मारक समिती

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार – दीक्षाभूमी स्मारक समिती

अकादमी बंद करण्याचा निर्णय दीक्षाभूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत फसवणूक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे.…

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जटायु संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 22 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भुमीत आता जटायु पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्वाची…

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.…

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांना पाच लक्ष रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांना पाच लक्ष रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

रस्त्याच्या कामावर वनक्षेत्रातील गौनखनिज अवैध रित्या वाहतूक करणारे, जप्त केलेले ट्रैक्टर्स आणि त्यावरील आकारलेला दंड कमी करण्यासाठी मागितलेली लाचेची पाच लक्ष रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील चमुने आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना…

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल चंद्रपूर दि.29 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत…

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा "मुक्काम पोस्ट" कारागृहातच

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा “मुक्काम पोस्ट” कारागृहातच

अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही 152 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जामीन आणि बाँड फसवणूक प्रकरणात न्यायालयाने सुनील केदारला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत सत्र न्यायमूर्ती आर. एस. पाटील (भोसले) यांनी गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद…

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

भाजपची राजवट निरंकुश आहे. भाजप नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले. पटोले यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर शेतकर्‍यांना प्रश्न केला तेव्हा मोदी भडकले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी…

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारबल्लारपूर ( चंद्रपूर) येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न चंद्रपूर, दि. 28 : देशात कोणत्याही क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. परंतु…

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

चंद्रपूर, दि. 27: : चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून 1551 खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी 784 मुले व 697 मुली असे एकूण 1481 खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय…

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरु करणार

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरु करणार

मुंबई ते मणिपूर असा हा “आरंभ है प्रचंड” प्रवास असणार आहे नागपूर: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यादरम्यान काही महिन्यांपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…