
राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरु करणार
मुंबई ते मणिपूर असा हा “आरंभ है प्रचंड” प्रवास असणार आहे नागपूर: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यादरम्यान काही महिन्यांपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…









