maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यात रमी क्लबच्या नावाखाली आंतरराज्यीय जुगाराचा धंदा

चंद्रपूर जिल्ह्यात रमी क्लबच्या नावाखाली आंतरराज्यीय जुगाराचा धंदा

पोलीस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जुगाराचे अड्डे फोफावले, हवालामार्फत काळ्या पैशाचा व्यवहार चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात “रमी क्लब” आणि “सोशल क्लब”च्या नावाखाली आंतरराज्यीय जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील व्यावसायिकांनी या भागात आपले जुगार अड्डे स्थापन केले आहेत. सोनुर्ली…

भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली: अभाविपच्या नेतृत्वात मोठे फेरबदल

भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली: अभाविपच्या नेतृत्वात मोठे फेरबदल

लोकसभा निवडणुकीतील अपयशातून धडा घेऊन भाजपची रणनीती, अभाविपच्या नेतृत्व बदलातून आगामी विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका नागपूर: लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीसाठी आधीपासूनच नियोजन सुरू केले आहे. या रणनीतीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे भाजपशी…

ब्राह्मण समाजाच्या महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कडे

ब्राह्मण समाजाच्या महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कडे

ब्राह्मण समाजात नाराजीचे सूर, भाजपचे सहानुभूतीदार मतदार असूनही महामंडळाच्या नेतृत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे नागपूर: परंपरागतपणे भाजपशी जवळीक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आशीष दामले यांच्याकडे दिल्याने राजकीय वर्तुळात…

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिम मतदारांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील १२ ते १३% मुस्लिम लोकसंख्या विविध निवडणुकांमध्ये निर्णायक ठरली आहे, विशेषतः ज्या जागांवर मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही मुस्लिम मतदारांनी भूमिका बजावली होती. २०२४…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर भाजपाचा विश्वास, रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला महायुतीच्या विजयाचा विश्वास मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपल्या तयारीला गती देत निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केली आहे. भाजपाने केंद्र आणि राज्य सरकारच्या उल्लेखनीय…

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत…

मराठी भाषेला अभिजात दर्जा, महाराष्ट्रात ऐतिहासिक दिवसाची आनंदमय सुरुवात

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा दिवस अत्यंत…

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत संवेदनशील ठरला आहे. यामध्ये समाजाच्या मोठ्या घटकाच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मात्र, आरक्षणाच्या वादावरून कायमस्वरूपी राजकीय टीकेचे धनी होणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जातो. याचप्रमाणे, त्यांच्या सकारात्मक योगदानाचे…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…