Maharashtra news

दारूसाठी सरकारी फाईल्स भंगारात विकल्या! नागपूरच्या जीएसटी लिपिकाचा धक्कादायक कारनामा

दारूसाठी सरकारी फाईल्स भंगारात विकल्या! नागपूरच्या जीएसटी लिपिकाचा धक्कादायक कारनामा

सरकारी फाईल्स ५ हजार रुपयांत भंगारवाल्याला विकल्या; सीसीटीव्हीमध्ये पुरावा सापडल्यावर निलंबन व अंतर्गत चौकशी सुरू नागपूर – केंद्र सरकारच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी कार्यालयातील महत्त्वाच्या सरकारी फाईल्स थेट भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला…

कुलगुरूंच्या शासकीय निवासासमोर ‘रूम्स भाड्याने’! कृषी विद्यापीठाचा वादात अडकलेला निर्णय

कुलगुरूंच्या शासकीय निवासासमोर ‘रूम्स भाड्याने’! कृषी विद्यापीठाचा वादात अडकलेला निर्णय

नागपूरच्या बजाजनगरमधील शासकीय निवासस्थानासमोर खासगी कंपनीने लावला भाड्याच्या खोल्यांचा बोर्ड; विद्यापीठ प्रशासनाने फेटाळली अधिकृत परवानगीची शक्यता नागपूर – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानासमोर ‘रूम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा फलक झळकवल्यामुळे एक नवा वाद…

राजकीय नेत्याच्या इथेनॉल कंपनीमध्ये शुभारंभापूर्वीच भीषण अपघात मशिनमध्ये सापडून तरुण मजुराचा मृत्यू, उद्घाटनाआधीच गोंधळ

राजकीय नेत्याच्या इथेनॉल कंपनीमध्ये शुभारंभापूर्वीच भीषण अपघात मशिनमध्ये सापडून तरुण मजुराचा मृत्यू, उद्घाटनाआधीच गोंधळ

मूल, चंद्रपूर | प्रतिनिधी मूल एमआयडीसी परिसरातील एका नव्याने उभारण्यात आलेल्या इथेनॉल कंपनीमध्ये उद्घाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली असून, मशिनमध्ये सापडून एका तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २४ मे) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मजुराचे नाव रसिक…

धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या…

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या होणार जाहीर महाराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा मतदानाची टक्केवारी ६५…

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आजुबाजूच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत वाघांनी पाळीव जनावरं आणि गावकऱ्यावर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वनक्षेत्राची आणि तिथल्या वाघांची संख्या तपासण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जर वाघांची संख्या अधिक असेल, तर त्यांना इतरत्र स्थलांतरित केले…