Maharashtra Government

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती: 26 जानेवारीला होणार घोषणा

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती: 26 जानेवारीला होणार घोषणा

प्रस्तावित जिल्हे स्थानिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मुंबई: महाराष्ट्रात लवकरच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 26 जानेवारी 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याच्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जातील.…

धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या…

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरता ब्रेक आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना मिळणारे नियमित हप्ते निवडणुकीच्या काळात थांबवण्यात आले असून, योजनेतील पुढील हप्ते निवडणुकीनंतरच मिळणार आहेत. आचारसंहितेचा परिणाम: पुढील हप्त्यांवर थांबा…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…