devendra fadnavis

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत संवेदनशील ठरला आहे. यामध्ये समाजाच्या मोठ्या घटकाच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मात्र, आरक्षणाच्या वादावरून कायमस्वरूपी राजकीय टीकेचे धनी होणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जातो. याचप्रमाणे, त्यांच्या सकारात्मक योगदानाचे…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची…

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट 

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट 

महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण मुंबई: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिम जमातींच्या २,३९५ घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ…