50000 Crore Fund

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : राज्यातील शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी चंद्रपूर ला यावा यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, त्यासाठी महायुती च्या हाती सत्ता द्यावी लागेल, मात्र दलालांच्या हाती सत्ता गेला…