निवडणूक

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिम मतदारांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील १२ ते १३% मुस्लिम लोकसंख्या विविध निवडणुकांमध्ये निर्णायक ठरली आहे, विशेषतः ज्या जागांवर मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही मुस्लिम मतदारांनी भूमिका बजावली होती. २०२४…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर भाजपाचा विश्वास, रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला महायुतीच्या विजयाचा विश्वास मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपल्या तयारीला गती देत निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केली आहे. भाजपाने केंद्र आणि राज्य सरकारच्या उल्लेखनीय…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…