भारत

पुणे-अजनी वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ — सकाळी ६.२० वाजताच्या वेळेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी

पुणे-अजनी वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ — सकाळी ६.२० वाजताच्या वेळेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी

पिंपरी चिंचवड, हडपसर, कोथरूड, निगडी, वडगाव शेरी, धनकवडीसह उपनगरांतील प्रवाशांसाठी पहाटेची धावपळ पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पुणे (रेल्वे स्थानक) ते अजनी (नागपूर) वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. ही एक्स्प्रेस…

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत…

मराठी भाषेला अभिजात दर्जा, महाराष्ट्रात ऐतिहासिक दिवसाची आनंदमय सुरुवात

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा दिवस अत्यंत…

नागपूर: नितीन गडकरींचा अनोखा नवस आणि लोकसभा विजयाचा प्रसंग

नागपूर: नितीन गडकरींचा अनोखा नवस आणि लोकसभा विजयाचा प्रसंग

शेगाव संस्थानासाठी ट्रकभर साखर अर्पण करण्याचा नवस, २०२४ च्या अटीतटीच्या निवडणुकीतील गडकरींची यशोगाथा नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्यांची ओळख देशभरात एक सक्षम आणि लोकप्रिय भाजप नेते म्हणून आहे, त्यांनी आपल्या कार्यकाळात रस्त्यांच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या…

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

पारंपारिक चौकटीच्या बाहेरचा विचार, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सरकारी व्यवस्थेत अधिकारी प्रामुख्याने पूर्वनिश्चित चौकटीत आणि पद्धतींनुसार काम करत असतात, ज्या बहुतांश ब्रिटीशकालीन असतात. या प्रणालींमध्ये अनेकदा स्थित्यंतर होत नसल्याने त्या कालबाह्य आणि अपारदर्शी ठरतात. मात्र काही अधिकारी या परंपरागत…

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

उद्योगापासून शासनाला दूर ठेवा, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका – नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात गुंतवणूक वाढवण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, परंतु गुंतवणूकदारांचा प्रतिसाद…

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

तेलगू अभिनेता कार्तीने तिरुपती लाडूवर टिप्पणी करून वाद निर्माण केला, पवन कल्याणच्या कडक शब्दानंतर त्याने माफी मागितली. कार्ती: ‘लाडूंवर चर्चा टाळा, हा आता संवेदनशील विषय आहे.’ पवन कल्याण : ‘इतरांची मते फेटाळण्याचे धाडस करू नका! चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी एकतर समर्थन केले…

महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट

महायुती सरकार देशात सर्वाधिक भ्रष्ट

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांचा घणाघात चंद्रपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशात सर्वात भ्रष्ट्र आहे. या सरकारला जनाधार उरला नाही. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यानंतर दिल्लीत केंद्रात सत्ता बदलाची प्रक्रीया सुरु होईल, असा दावा कॅांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला…

काँग्रेसची चार जिल्ह्यांची आढावा बैठक सोमवारी चंद्रपुरात

काँग्रेसची चार जिल्ह्यांची आढावा बैठक सोमवारी चंद्रपुरात

चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी चंद्रपुरात बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते…

मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही!

मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही!

चंद्रपुरातील लाखावरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल गेल्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशासमोर केवळ समस्यांचा डोंगर उभा केला असून गेल्या दहा वर्षांत या प्रत्येक समस्येवर शाश्वत स्वरूपाचा तोडगा काढून मोदी सरकारने देशाला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.…